Wednesday, August 20, 2025 06:22:45 AM
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानातील 20 नव्हे तर 27 ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने स्वतः त्यांच्या कागदपत्रात यासंदर्भात खुलासा केला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-03 16:02:12
7 मे रोजी भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. भारतीय सैन्यानं याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलं. याबाबत भारत सरकारनं एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-08 07:39:03
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलत आहात, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरे म्हणाले.
2025-05-07 12:44:47
पाकिस्तानच्या नागरिकांनी पाक सैन्याला सवाल करत विचारलं 'भारतानं हल्ला केला तेव्हा पाक सैन्य कुठे होतं?' कारण अचानक घेतलेल्या पहलगाम हल्ल्याच्या बदल्यावर पाक सावध नव्हता
2025-05-07 11:49:32
दिन
घन्टा
मिनेट